Type Here to Get Search Results !

२० मार्च "सामाजिक सबलीकरण दिन" समता दिवस | महाड सत्याग्रह |महाड चवदार तळे सत्याग्रह | March 20 "Social Empowerment Day" Equality Day Mahad Satyagraha | Mahad Chavdar Tale Satyagraha

२० मार्च "सामाजिक सबलीकरण दिन" समता दिवस | महाड सत्याग्रह |महाड चवदार तळे सत्याग्रह | March 20 "Social Empowerment Day" Equality Day  Mahad Satyagraha | Mahad Chavdar Tale Satyagraha


समता दिवस महाड चचवदार तळे सत्याग्रह माहिती(toc)

 March 20 "Social Empowerment Day" Equality

महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी आणि अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता त्यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटो आणि लोक मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली सामायिक कृती होती ती या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह ,चवदार तळ्याचा सत्याग्रह,  किंवा सामाजिक क्रांती असे ही म्हंटले जाते. 




महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला त्यानंतर अनेक वर्ष हा दिवस तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो

आत्तापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलन निघाले ते राज्यघटनेने या देशातील सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला पाण्याच्या प्रश्नावरून जाती अनिता कशी पळून येते याचे उदाहरण आपण आजही समाजात राहतो त्याचा कधीच सवर्ण उच्च धर्मीय उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा भेदभाव द्वेष अत्याचार अजूनही समाजात  दिसतो आहे

चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊन असा भाग नाही आज पर्यंत चवदार तळ्याचे पाणी आलो नव्हतो तरी तुम्ही-आम्ही आम्ही काही मेलो नाही चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरता नाही तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपल्याला जायचे  आहे”
भारतातील जाती ती व्यवस्थेने शोषण केलेल्या तसेच त्यावेळेस सवर्णां कडून अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या दलित जातींना  सरकार यांनी सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923साली  मुंबई कायदेमंडळांनी संमत करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महा नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली.


भारतीय जातीय व्यवस्थामुळे अस्पृश्यांना उच्चजातीय हिंदु पासून  वेगळे ठेवण्यात आले अस्पृश्यांना पाण्याचा मुख्य  स्त्रोतातून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.
ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे आणि कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या व  सुस्थितीत  ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजे अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल . नगरपालिकेने   जानेवारी १९२४ साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परुंतु त्याची अंमलबजावणी झालीच नाही.


सत्याग्रह Mahad Chavdar Tale Satyagraha



सभा आणि तळ्यावर  चवदार पाणी पिणे
टिपणीस गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे व आनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्य योग कर्त्यां सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सह महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्याचे काम ते करीत होते.
कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले कारण उच्च जातीय हिंदूंना  हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती त्यामध्ये अनंत विनायक सखरे सहस्त्रबुद्धे महानगरपालिकेचे प्रमुख या मध्ये सहभागी  होते.
अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना मदत करण्याचे काम ते करीत होते 1927 साले सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी महापालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहभाग घेण्यासाठी आमंत्रण दिले गेले सभेनंतर सर्वजण चवदार तळ्या कडे गेले आंबेडकरांनी सर्वप्रथम त्यात अळ्या मधून पाणी पिली आणि त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनी त्या तळ्याचे पाणी भेटेल त्या वेळेस स्त्री-पुरुष म्हणून सुमारे पाच हजार जण या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आले होते त्यातील पुरुषही आपल्या हातात काठी घेऊन आले होते हातात काठी  घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते


सत्याग्रहींवर अत्याचार

महानगरपालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असेल तर येईल त्या पाणवठ्यांवर तसाच कसाही उल्लेख केला गेलेला नव्हता त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊ नये त्यांनी आज पाचच्या कोणतेही पान उद्या वरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही म्हणून या सभेसाठी आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी चाळीस रुपये किमतीचे पाणी उच्च जाती हिंदू कडून विकत घेण्यात आले होते कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावर पाणी घेण्यास मनाई होती चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉक्टर आंबेडकर ते सभेपुरते   राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावर  सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की तळ्यातील पाणी पाठवल्या नंतर आता जमलेला जमाव विरेश्वर च्या मंदिरात जाऊन मंदिरी वाटणार आहे धर्म धोक्यात असल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे लाठ्या-काठ्या घेऊन सभेच्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असलेल्या अस्पृश्यांना मारहाण केली हा उच्च जाती आमचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण याबद्दल संदेश पोहोचवला गेला त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोचल्यानंतर ही हिंसेला सामोरे जावे लागले .
वीरेश वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराचे मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली परंतु अहिंसा हे तत्त्व मांडणार्‍या डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदू विरोधी हिंसा करू नका असा संदेश दिला होता त्यामुळे एवढी हिंसा होऊनी आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठी धारी अस्पृश्यांनी  संयम ठेवला.

दलित महिलांचा सहभाग आणि आंबेडकरांचे आव्हान


या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना का सामान केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगणे विषय उपस्थित स्त्री पुरुषांना आव्हान केले त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही स्त्रियांनी गुडघ्यापर्यंत तोडके लुगडी नेसायचे  नाही आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जाती स्त्री यांसारखे पूर्ण तासगाव लुगडे नेसायचे असे सुचवले त्याची अंमलबजावणी लगेच पुढच्या काही दिवसांमध्ये दिसून आली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad